काँग्रेसने 50 वर्षांपूर्वी केली लोकशाहीची हत्या; आणीबाणीवरील पंतप्रधानांची पोस्ट चर्चेत
नवी दिल्ली : भारतावर काँग्रेसने आणीबाणी लादली. ही आणीबाणी देशात लागू करण्याचा निर्णय ज्या दिवशी झाला त्या दिवसाला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या...
अखेर पंतप्रधानांनी 77 दिवसांनी सोडले मौन
नवी दिल्ली ( New Delhi): मणिपूरमध्ये महिलांबरोबर घडलेल्या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट समोर येत आहे. मणिपूर (Manipur) दोन महिन्यांपासून जळत असताना मोदी 77 दिवसांपासून...
आ. विक्रम काळेंवर मराठवाड्यातील शिक्षक नाराज;मतदानातुन नाराजगी दिसणार!
पक्षातील गटबाजी काळेंसाठी ठरणार घातक!
प्रदीप सोळुंके यांना शिक्षकांचा मिळतोय प्रतिसाद
महाविकास आघाडीतील गटबाजीचा भाजपला मिळू शकतो फायदा
बीड जिल्हा ठिकठिकाणी काळेंना मिळते ना पसंती
अनेक संस्थाचालक आ.विक्रम...
आमदार विक्रम काळे यांनी 18 वर्षात काय दिवे लावले!
शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार विक्रम काळेंना शिक्षकांची ना पसंती
ह्या निवडणूकीत मराठवाड्यातील शिक्षक कोणाला संधी देणार
आमदार काळे वर मराठवाड्यातील शिक्षकांचा प्रचंड रोष
प्रचार दौऱ्यात काळेंना...
आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर...
शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान, ’एमआयएम’ही उतरणार रस्त्यावर; खासदार जलील यांची माहिती
औरंगाबाद । प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात...
देवस्थान जमिन घोटाळ्यात गृहमंञ्यांना नेमके कोणाला वाचवायचे आहे?
देवस्थान जमिनी घोटाळा प्रकरणातील तपास अधिकारी बदलले
आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे असलेला तपास काढून घेतला!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थान जमिनीत गैरप्रकार झालेले...
शेतकरी संघटित झाल्याशिवाय त्यांच्या समस्या सुटणार नाहीत – अँड. अजित देशमुख
निल्लोड (प्रतिनिधी) सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा पाण्यासाठी मागासलेला विभाग आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र त्यावर योग्य तोडगा काढल्या...
माजी मंञी सुरेश नवले यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
बीड : मराठवाड्यातील बडे नेते अर्जुन खोतकर, माजी मंञी सुरेश नवले, माजी खासदार सुरेश जाधव यांनी रविवारी (ता. ३१) मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, शिवसेना नेते...
शेतकरी – कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटीबद्ध- मुख्यमंत्री
औरंगाबाद: शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटीबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...























